बंद

    राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

    • तारीख : 01/01/2000 -

    योजनेच्या प्रमुख अटी

    • दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.

    लाभार्थी:

    सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.

    फायदे:

    एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.

    अर्ज कसा करावा

    अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय / तहसिलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.