प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PMAGY)
केंद्र पुरस्कृत (100 % केंद्र हिस्सा)
शासन निर्णय
- शासन निर्णय क्र.प्रगायो-2019 / प्र.क्र.103 / अजाक, दि.26.08.2019
योजनेचा मुख्य उद्देश
- प्रधानमंत्री आदर्शग्राम योजनेसोबतच राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची सदर गावांमध्ये अंमलबजावणी करुन सदर गावांचा सर्वांगिण विकास करणे , संबंधित गावात मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणे व गावातील सर्व नागरीकांचे जीवनमान उंचावणे तसेच केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या इतर योजनांशी मेळ घालून (Convergence) योजना राबविणे
योजनेच्या प्रमुख अटी
- अनुसुचित जातीची 50% पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे
लाभाचे स्वरुप
- गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा व मल:निस्सारण, शिक्षण, आरोग्य व पोषण आहार सुविधा, सामाजिक संरक्षण, ग्रामीण रस्ते व गृहनिर्माण, वीज पुरवठा व गॅस जोडणी, कृषीविषयक उपाययोजना, वित्तीय पुरवठयाच्या सोयीसुविधा, संगणकीकरण सुविधा ( डिजिटायझेशन ) व रोजगार निर्मिती व कौशल्य विकास या बाबींवर / घटकांवर काम करण्यात येते. तसेच गावाच्या सर्वांगिण विकासासाठी (शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक अभिसरण) योजना.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण